संतांची, साधकाची परमेश्वराबद्दल असणारी भावना ज्ञानराज माऊलींनी आपल्या हरिपाठात दर्शविली आहे. या जगात आनंदी आनंद कोठे आहे असे विचारले तर त्याचे उत्तर एकच येईल आणि ते म्हणजे परमेश्वरा तुझे चरणाशी.…
या पंक्तित प्रपंचात, तारुण्यात माणसाने कसे वागावे याचे सुंदर मार्गर्शन केले आहे. नव युवकाला चांगले मार्गदर्शन केले आहे. जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील – बिघडतील हे…
समाधी म्हणजे एकरुप होणे, विलिन होणे, वेगळे अस्तित्व न रहाणे. अशी समाधी आवस्था येणे मोठी भाग्याची गोष्ट असते. हे मोठे दिव्य असते. म्हणूनच म्हणतात, दिव्यत्वाची जिथे प्रचिती, तेथे कर माझे…
उद्याच्या कामाचे नियोजन आजच करा. दिनचर्या तयार करा. दिनचर्येची नोंद ठेवा. चिंतन करा. मनाला सकारात्मक बनवा. ही जीवन जगण्याची कला आहे. ती संपन्न करा. त्यासाठी बुद्धी चातुर्य वाढवा कोणत्याही परिस्थितीत…
जीवनात दिव्या प्रमाणे कसे काम करावे हे सांगितले आहे. दिव्या दिव्या दिपत्कार, नाश करीशी अंध:कार, दीपका दिपक लावियल्या ज्योती, घरभर वाती शुन्य झाल्या ॥ जीवनाचे रहस्य काय ? उद्दीष्ट काय?…
श्रेष्ठ धर्म व श्रेष्ठ पुरुष कोण? याबद्दल सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्यांच्या जवळ दयाभाव आहे. ज्याचे येण्याने सुखसमृद्धी प्राप्त होते, तो उत्तम पुरुष मानला जातो. तर समर्थ रामदास म्हणतात, जो…
तुकोबांच्या या गाथेतून त्यांनी प्रपंच करीत करीत संतांची मने जिंकीत जिंकीत सेवेकर्याप्रमाणे विठ्ठलाची सेवा करीत प्रपंच पूर्ण केला. प्रपंच यशस्वी केला. तेथे कुणाला दुखविले नाही. त्यात असणार्या काम, क्रोध, मोह,…
प्रपंचात वावरत असताना, ज्याप्रमाणे तारुण्यात लग्न, नंतर माहेर, सासर अशा प्रक्रिया चालू असतात व त्यात आपण अडकून जातो. त्यातून आपणास वृद्धावस्था येते. इथपर्यंत सर्व व्यवस्थित झालेले असते. ही सर्व परमेश्वराची…
