आत्मविश्वास

प्रपंच करीत असताना, आपण बालपणापासून कुणावर तरी विश्वास ठेवून वागत असतो. शेळ्या मेंढ्या सुद्धा साथीदारावर विश्वास ठेवून त्यांचे मागोमाग चालत असतात. तेव्हा विश्वास हे सूत्र सर्व ठिकाणी महत्वाचे असते. आता…

Read More

मन वडाळ वडाळ

मनाची अवस्था कशी असते हे या पंक्तीत दर्शविली आहे. वडाळ वडाळ म्हणजे खोडकर. हे मन बालीश आहे, खोडकर आहे अवखळ आहे या मनाला जशी संगत मिळेल तसे ते वहात जाते.…

Read More

सात्विक वैराग्य

वैराग्य याचा अर्थ अलिप्तता, बाजूला होणे. हे होताना काही प्रकार दिसतात. सत्व, रज, तामस हे माणसातील तीन गुण आहेत. प्रपंचातून बाजूला होताना या तीन गुणाचा प्रभाव त्याच्या वैराग्यदिसून येतो व…

Read More

संत आणि आध्यात्म यांची साखळी

संत वाडमयाचा विचार करताना समोर येणारी कांही नावे अशी – 1. निवृत्ती 2, ज्ञानदेव 3. सोपान 4. मुक्ताबाई या चार संतांना धरुन आध्यात्मात जाताना साधकाच्या मनाची अवस्था कशी होत जाते,…

Read More

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे

प्रपंचाचे खरे सुख हवे असेल तर प्रयत्नाची पराकाष्ठा करावयाला लागते. प्रयत्नानंतर काहीही अशक्य रहात नाही. तुमचा प्रयत्न, सातत्य, निर्धार तुम्हाला यशाचे शिखरावर नेऊन ठेवील. त्यासाठी या साध्या साध्या गोष्टी करा.…

Read More

परतफेड, कर्जमुक्ती

कर्ज काढून सण साजरा करणे हे माणसाचे जीवनात सतत चालूच असते. किंवा माणसाचा जन्मच मुळी कर्जातून होतो. गेल्या जन्मात घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे ते फेडण्यासाठी पुनर्जन्माच पाळी त्याच्यावर येते. अशा…

Read More

खरी श्रीमंती

वयानुसार येणारी श्रीमंती व प्रपंच करीत करीत, काबाडकष्ट करीत करीत जमविलेली संपत्ती व त्यातून येणारी श्रीमंती, यातली खरी श्रीमंती कोणती? असा प्रश्‍न उभा रहातो. काबाडकष्ट करुन जमवलेली संपत्ती आज आहे…

Read More

आठवणीचा सुगंध

यालाच स्मृतीगंध पण म्हणतात. एका दुकानात पुजेचे सामान घेण्यासाठी मी गेलो. तेथे सुगंधी अत्तर, सुगंधी, आगरबत्ती, सुगंधी केशर मला दिसले. त्या सुगंधाचा अस्वाद घेत असताना मला त्या वस्तु भावल्या. मला…

Read More

परमेश्‍वराकडे काय मागावे?

आयुष्याची 78 वर्षे जे मी पहात आलो, जेथे जेथे मी गेलो, ज्या ज्या मंदीरात मी गेलो, ज्या ज्या तीर्थक्षेत्रात हिंडलो तेथे एकच ध्यास मला दिसला. देवा मला हे दे, मुलगा…

Read More

मोगरा फुलला

मोगरा फुलला या निसर्गातील बदलाचे ज्ञानेश्‍वर माऊलींनी एका सुंदर अभंगातून वर्णत केले आहे. त्यात ते म्हणतात, जीवनाची सुरवात आपण एखादे छोटेसे रोपटे लावून करतो. त्याला खतपाणी घालीत घालीत ते रोपटे…

Read More