प्रपंच करीत असताना, आपण बालपणापासून कुणावर तरी विश्वास ठेवून वागत असतो. शेळ्या मेंढ्या सुद्धा साथीदारावर विश्वास ठेवून त्यांचे मागोमाग चालत असतात. तेव्हा विश्वास हे सूत्र सर्व ठिकाणी महत्वाचे असते. आता…
मनाची अवस्था कशी असते हे या पंक्तीत दर्शविली आहे. वडाळ वडाळ म्हणजे खोडकर. हे मन बालीश आहे, खोडकर आहे अवखळ आहे या मनाला जशी संगत मिळेल तसे ते वहात जाते.…
वैराग्य याचा अर्थ अलिप्तता, बाजूला होणे. हे होताना काही प्रकार दिसतात. सत्व, रज, तामस हे माणसातील तीन गुण आहेत. प्रपंचातून बाजूला होताना या तीन गुणाचा प्रभाव त्याच्या वैराग्यदिसून येतो व…
संत वाडमयाचा विचार करताना समोर येणारी कांही नावे अशी – 1. निवृत्ती 2, ज्ञानदेव 3. सोपान 4. मुक्ताबाई या चार संतांना धरुन आध्यात्मात जाताना साधकाच्या मनाची अवस्था कशी होत जाते,…
प्रपंचाचे खरे सुख हवे असेल तर प्रयत्नाची पराकाष्ठा करावयाला लागते. प्रयत्नानंतर काहीही अशक्य रहात नाही. तुमचा प्रयत्न, सातत्य, निर्धार तुम्हाला यशाचे शिखरावर नेऊन ठेवील. त्यासाठी या साध्या साध्या गोष्टी करा.…
कर्ज काढून सण साजरा करणे हे माणसाचे जीवनात सतत चालूच असते. किंवा माणसाचा जन्मच मुळी कर्जातून होतो. गेल्या जन्मात घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे ते फेडण्यासाठी पुनर्जन्माच पाळी त्याच्यावर येते. अशा…
वयानुसार येणारी श्रीमंती व प्रपंच करीत करीत, काबाडकष्ट करीत करीत जमविलेली संपत्ती व त्यातून येणारी श्रीमंती, यातली खरी श्रीमंती कोणती? असा प्रश्न उभा रहातो. काबाडकष्ट करुन जमवलेली संपत्ती आज आहे…
यालाच स्मृतीगंध पण म्हणतात. एका दुकानात पुजेचे सामान घेण्यासाठी मी गेलो. तेथे सुगंधी अत्तर, सुगंधी, आगरबत्ती, सुगंधी केशर मला दिसले. त्या सुगंधाचा अस्वाद घेत असताना मला त्या वस्तु भावल्या. मला…
आयुष्याची 78 वर्षे जे मी पहात आलो, जेथे जेथे मी गेलो, ज्या ज्या मंदीरात मी गेलो, ज्या ज्या तीर्थक्षेत्रात हिंडलो तेथे एकच ध्यास मला दिसला. देवा मला हे दे, मुलगा…
मोगरा फुलला या निसर्गातील बदलाचे ज्ञानेश्वर माऊलींनी एका सुंदर अभंगातून वर्णत केले आहे. त्यात ते म्हणतात, जीवनाची सुरवात आपण एखादे छोटेसे रोपटे लावून करतो. त्याला खतपाणी घालीत घालीत ते रोपटे…
