क्षमा

“क्षमा”…….!!! पुण्याच्या आसपासचं गाव….कुटुंब ठिकठाक …एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन….. साहजीकच सुनेवर सर्व भार …. आधी किरकोळ कुरबुर…. मग बाचाबाची…. त्यानंतर कडाक्याची भांडणं…. सुनेचं म्हणणं…. घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका…..…

Read More

पंडीतजींना जन्मदिनी श्रद्धापूर्वक स्मरण-सुमनांजली !

आज ४ फेब्रुवारी…आज महान गायक भारतरत्न पं. #भीमसेन_जोशी यांचा जन्मदिन. 💐 जन्म. ४ फेब्रुवारी १९२२भीमसेन जोशींचे वडील शिक्षक होते. भीमसेन यांचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. भीमसेना यांनी वैद्यकीय…

Read More

भीमसेन जोशी यांच्या आठवणी

#भीमसेन_जोशी यांच्या आठवणी.………..माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांना संशोधनाच्या क्षेत्रातील अडचणीच्या प्रसंगातून भीमसेन जोशी यांचे संगीत ऐकल्यानंतर मार्ग मिळायचा. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांना ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ अशा एकापेक्षा…

Read More

वाणी जयराम

🌹🌼🌹🎶🌅🎶🌹🌼🌹 *🌼 आजची पहाट 🌼* *आधुनिक मीरेला निरोपाची* 🌹🌼🌸🔆🎶🔆🌸🌼🌹 *भारतीय संगीत क्षेत्राने देशभरातील लोकांची हृदये जोडली आहेत. वेल्लोर चेन्नईत जन्मलेल्या एका गायिकेने वयाच्या सहाव्या वर्षीच संगीतातील राग ओळखणे सुरू केले..…

Read More

आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…🌸

जी आपल्याला आवडतेतिला आपण आवडत नाहीजिला आपण आवडतो…ती आपल्याला आवडत नाहीआयुष्याचं हे गणित..देवाला पण सुटत नाही… तिने याच्यात काय पाहिलं ह्याने तिच्यात काय पाहिलंहे फक्त त्यानांच माहितीबाकीच्याना कळत नाहीआयुष्याचं हे…

Read More

स्वानंदाच्या राज्यात पदार्पण करणारा बहुरुपी

बहुरुपी हे एक पात्र आहे. अनेकांची हुबेहुब नक्कल दाखवत लोकांना चकीत करुन सोडणारे व आपला अर्थभाग साधणारे पात्र आहे. प्रपंचात अशी हुबेहुब नक्कल करणारी अनेक पात्रे दिसतात. काहींना स्वार्थासाठी त्या…

Read More

झाकली मूठ सव्वा लाखाची

प्रपंचात ही म्हण नेहमी वापरली जाते. मी बरेच वेळा झाकली मूठ सव्वा लाखाची ही म्हण ऐकली व त्याचवेळी माझ्या हाताची मुठ झाकली व उघडली. मला तेथे एक पैसा पण दिसला…

Read More

शाश्वत-अशाश्वत

शाश्वत अशाश्वत हा द्वैत वाद अनंत काळापासून चालत आला आहे. खरे-खोटे, टिकावू – तकलूक असे प्रकार आपण नेहमी पहात आलो आहोत, त्यातलाच हा प्रकार आहे. शरीर हे आज आहे. उद्या…

Read More

ना शांतो ना समाहित

अशांत मन कांही हितकारक काम करु शकत नाही. असा या उक्तीचा अर्थ आहे. मन शांत असेल तरच सर्व कामे व्यवस्थित पार पडतात. म्हणतात ना मन चंगा तो कठौटी में गंगा…

Read More

भ्रम-निद्रा

भ्रम-निद्रा-जागृती-जाणीव या माणसाच्या नित्य दिनचर्येत येणार्‍या गोष्टी आहेत. निद्रा म्हणजे झोप व जागृती म्हणजे जाणीव. ज्यावेळी अपण निद्रेत असतो त्यावेळी आपणाला कोणत्याही गोष्टीची जाणीव नसते. आपण अंध:कारात झोपलेलो असतो. या…

Read More