धर्म म्हणजे आचार, विचार. ज्यांचे आचार विचार , आहार एकमेकांंना जुळणारे असतात. त्या तिथे साधर्मिक भक्ती जागृत होते. जैन धर्मामध्ये भक्तीचे प्रकार सांगीतले आहेत. 1. साधर्मीक भक्ती, 2. अनुकंपा भक्ती,…
ज्या गोष्टींमुळे चैतन्य निर्माण होते, त्याला अमृत म्हणतात. ना तुम्ही, ना मी ते पाहिले व चाखले. पण चातुर्मासांनंतर जे चैतन्य निर्माण झाले, जो अनुभव आला त्यामुळे खरं अमृत काय असते,…
निःस्पृह म्हणजे कशाचीही अपेक्षा नसणे. ‘निःस्पृहता’ म्हणजे अशा मानसिक अवस्थेमध्ये माणसाने जगणे याला निःस्पृहता म्हणतात. ही गोष्टी तशी फार अवघड आहे. प्रपंच करीत असताना रोज एखाद्या गोष्टीची आपण अपेक्षा करीत…
रघुरायाला म्हणजे परमेश्वराला ही आर्त विनवणी साधक करीत आहे. प्रपंचातील धकाधकीला कंटाळून शेवटी सर्वांचा रक्षक जो प्रभु-रामराया त्याला साधक आर्त हाक घालत आहे. परमेश्वरा आता हे सर्व हाल सोसण्याची माझी…
समाधान ही अशी गोष्ट आहे, की ती सांगु म्हणता सांगता येत नाही, न सांगता जे चेहर्यावर उमटते, वागण्यात दर्शविते, ते समाधान होय. साखरेची गोडी वर्णन करता येत नाही किंवा वर्णावी…
आधार याचा अर्थ टेकू, खंबीर पाया. या आधारावर शंभर मजली इमारत उभी रहाते. जगातील अतीभव्य अशी संरक्षक भिंत उभी रहाते. तसेच अशा आधारावर कर्तुत्वपणाचे व्यक्तीमत्व समोर येते. भिऊ नकोस मी…
प्रपंचामध्ये गरिबी, श्रीमंती या गोष्टी सतत समोर येतात. कष्टकरी, घाम गाळणारा, शेतात उन्हातान्हात काम करणारा, कसे तरी पोट भरणारा, दोन वेळ जेवायला मिळेल एवढे कमविणारा, रात्री झोपेसाठी थांबा मिळेल तेथे…
