गुरु गौतम बुद्ध

मगध देशात एक ब्राम्हण नावाचे गाव होते. तेथे शांडिल्य नावाचा एक ब्राम्हण रहात होता. कोण्या ब्रम्हशाळेत पाचशे शिष्याबरोबर उपाश्रवात रहात होता. गौतम स्वामी भगवान महावीर यांचे प्रथम गणधर होते प्रथम…

Read More

ज्योत

ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेमकी गंगा बहाते चलो । अशी ही इवलीशी ज्योत आपले रहस्य सांगत आहे. ती म्हणते – आधी होते मी दिवटी, शेतकर्‍यांची आवडती. माझा प्रवास कष्टकर्‍या…

Read More

करंजी आणि नवरा बायको यांचे नाते

नवरा बायकोचे नाते हे करंजी सारखं असतं. गोड आणि खुसखुशीत. नवरा म्हणजे करंजीचं वरचं आवरण, संसारात कितीही अडचणी आल्या कांही वाद झाले तरी ते बाहेरच्या आवरणाने सोसायचे (झेलायचे). मनस्तापाचे काटेरी…

Read More

धरतीवर स्वर्ग उतरण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करा

धरती ही परमेश्वराची निर्मिती आहे. सृष्टीत वृक्ष असणे हा निसर्गाचा नियम आहे. सृष्टीतील वृक्षामुळे मानवाचे अस्तित्व आहे. वृक्ष रहित धरती म्हणजे उजाड शनि, रवि यांच्या युती समान. तेथे मानवजात ओसाड…

Read More

गणेश चतुर्थी

हिंदु धर्मामध्ये गणेशाचे अनन्य साधारण महत्व सांगितले आहे. गणेश हा सर्व देवांचा देव आहे. तो देवाधीदेव आहे. त्याचे आगमन म्हणजे सर्व सृष्टीला आनंदी आनंद देणारे समजले जाते. सर्व मंगल कायामध्ये…

Read More

संवत्सरी

संवत्सरी हा जैन धर्मातील सर्वात मोठा सण समजला जातो. ज्याप्रमाणे व्यापारी वर्षाचा सर्वात मोठा दिवस म्हणून 31 मार्च साजरा करतात, तसे जैन धर्मीय संवत्सर हा वर्षाचा आढावा घेण्याचा व देणे…

Read More

मोक्ष मार्गाकडे नेणारे तिन रस्ते

कोणत्याही ठिकाणी जायचे असेल तर त्यासाठी निरनिराळे रस्ते असतातच. काही खडतर असतात तर काही सुलभ असतात, तर काही द्रुतगती जाणारे चकचकाट रस्ते असतात. तसेच मोक्षाप्रत जाण्यासाठी पण तीन रस्ते सांगितले…

Read More

श्रीमंत

आपण समाजात नेहमी पहातो की ज्याचे जवळ भरपूर पैसा येतो तो श्रीमंत म्हणविला जातो. पुढे पुढे लक्षात आले की पैसा आला की तो पैसेवाला होतो पण तो श्रीमंत होतोच असे…

Read More

फले चुनरी

फले चुनरी हा जैन धर्मातील शब्द प्रयोग आहे. याचा सरळ अर्थ असा- हृदयापासून ज्या गोष्टीमुळे आनंद प्रकट होतो तो प्रकट होणारा दिवस. ज्या आनंदामुळे समाजात गावांची, व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते त्या…

Read More

शरण

भगवंतांचे दर्शनाचा आनंद या लोकांनी समाजाला दिला. नुसते नवस बोलून मागण्यापेक्षा सूर्योदयााप्रमाणे लोकांच्या गरजा ओळखून तळागाळातील लोकांपर्यंत पुरवठा करणे, ही आजच्या मितीची गरज आहे. जर सूर्याने आपले तळपणे दिवसभर चालूच…

Read More