“अनेक विचारसरणींचा अभ्यास करून त्यावर आपले स्वतःचे केलेले चिंतन आपणास “सर्वसमावेशक विचारच समाजाला संतुलित ठेवू शकतात” यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडते. सुदृढ समाजासाठी सुसंस्कार- सुविचार- सुसंगती ही त्रिसूत्री प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे.”
“अनेक विचारसरणींचा अभ्यास करून त्यावर आपले स्वतःचे केलेले चिंतन आपणास “सर्वसमावेशक विचारच समाजाला संतुलित ठेवू शकतात” यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडते. सुदृढ समाजासाठी सुसंस्कार- सुविचार- सुसंगती ही त्रिसूत्री प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे.”