कर्म कसे करीत रहावे

जन्मापासून प्राणीमात्र सतत काही ना कही कर्म करतच असतो. कर्मा शिवाय तो राहूच शकत नाही. कर्माचा सिद्धांत आहे तो असा, कर्माचे फळा हे कधी न कधी माणसाला भोगावे लागते .…

Read More

स्त्रियांची ऊर्जा

स्त्रियांची-एनर्जी🌹💓🧎‍♀️🏃‍♀️💃🙋🏼‍♀️ प्रत्येक शरीरात स्त्री ऊर्जा म्हणजेच Feminine energy असते, अन् स्त्री शरीरात ती जास्त प्रमाणात असते,ही एनर्जी पालन पोषण करणारी,प्रेम आणि क्षमेनं सर्वांना जोपासणारी एनर्जी आहे. ही ऊर्जा असणं हीच…

Read More

नामः स्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.

*नामःस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.* आपण सुंदर सुंदर वस्तु खरेदी करता तेंव्हा लोक कौतुक करतात पण आपले बॅंक खाते रिकामे होत असते. तसेच, १) आपल्याला उत्तम नरदेह मिळतो२) प्रतिष्ठित घराण्यात जन्म…

Read More

मै अहंम् था वही वहेम था

जीवनात समज – गैरसमज असतात. माझे शिवाय जग चालणार नाही. मी आहे म्हणून सर्व आहे असा गर्व माणसाला होतो. हा गर्व म्हणजे मी पणा – मै – अहंम व तोच…

Read More

परीक्षा

परीक्षा, कसोटी-ओळख ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून माणसाला वेळो वेळी जावे लागते. माणसाप्रमाणे दगडांना, लोखंडाला, धातूंना परीक्षेस सामोरे जावे लागते. तेव्हा परीक्षा हा काय प्रकार आहे, याचा आज विचार…

Read More

भिन्न गुणग्राहकांचे एकमेकांस आकर्षण

ती किरकिर,मी बेफिकिर, ती आकांत, मी निवांत, ती धुमाकूळ, मी चुळबूळ, ती तल्लख, मी क्षुल्लक, ती हत्यार, मी शिकार, ती आक्रमण, मी समर्पण, ती खंबीर, मी बधीर, ती वरचा क्लास,…

Read More

प्रेम

प्रेम म्हणजे काय? याचा उलगडा करावा म्हणून आज मी विचार करु लागलो. प्रेमामध्ये पण द्वैतभाव आहे. निस्वार्थी प्रेम व स्वार्थी प्रेम. पण मानवी जीवनात एकत्र येण्यासाठी प्रेमाचा धागा असणे गरजेचे…

Read More

सौंदर्य

सौंदर्य, देखणेपणा, प्रेक्षणीय अशी ब्युटी पहाण्यासाठी माणसाजवळ तशी दृष्टी हवी असते. या सौदर्याचे दोन प्रकार आहेत. बाह्य सौंदर्य व अंतर्गत सौंदर्य. तेव्हा सौंदर्याचा विचार करताना समोर द्वंद्व उभे रहाते. अंतर्गत,…

Read More

जगद्गुरु ऋषभदेव उपकारी

तिर्थाची निर्मिती करणारे जैन धर्मामध्ये 24 तिर्थंकर सांगितले आहेत. त्यामध्ये ऋषभदेव (आदिनाथ भगवान) हे प्रथम तिर्थंकर मानले जातात. त्यांनी जैन धर्माची स्थापना केली. जैन आचार, विचार, संस्कार, गणधर, साधुसाध्वी, साधक…

Read More

आपल्या सदृगुरुंचा आपणास आधार वाटावा

बुडत्याला काडीचा आधार. संकट काळी जो धावून येतो त्याचा आधार मोठा असतो. प्रपंचात रोज नवी संकटे येत असतात पण सद्गुरुवर श्रद्धा असेल तर ते यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवितात. त्या…

Read More