जन्मापासून प्राणीमात्र सतत काही ना कही कर्म करतच असतो. कर्मा शिवाय तो राहूच शकत नाही. कर्माचा सिद्धांत आहे तो असा, कर्माचे फळा हे कधी न कधी माणसाला भोगावे लागते .…
स्त्रियांची-एनर्जी🌹💓🧎♀️🏃♀️💃🙋🏼♀️ प्रत्येक शरीरात स्त्री ऊर्जा म्हणजेच Feminine energy असते, अन् स्त्री शरीरात ती जास्त प्रमाणात असते,ही एनर्जी पालन पोषण करणारी,प्रेम आणि क्षमेनं सर्वांना जोपासणारी एनर्जी आहे. ही ऊर्जा असणं हीच…
*नामःस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.* आपण सुंदर सुंदर वस्तु खरेदी करता तेंव्हा लोक कौतुक करतात पण आपले बॅंक खाते रिकामे होत असते. तसेच, १) आपल्याला उत्तम नरदेह मिळतो२) प्रतिष्ठित घराण्यात जन्म…
जीवनात समज – गैरसमज असतात. माझे शिवाय जग चालणार नाही. मी आहे म्हणून सर्व आहे असा गर्व माणसाला होतो. हा गर्व म्हणजे मी पणा – मै – अहंम व तोच…
ती किरकिर,मी बेफिकिर, ती आकांत, मी निवांत, ती धुमाकूळ, मी चुळबूळ, ती तल्लख, मी क्षुल्लक, ती हत्यार, मी शिकार, ती आक्रमण, मी समर्पण, ती खंबीर, मी बधीर, ती वरचा क्लास,…
तिर्थाची निर्मिती करणारे जैन धर्मामध्ये 24 तिर्थंकर सांगितले आहेत. त्यामध्ये ऋषभदेव (आदिनाथ भगवान) हे प्रथम तिर्थंकर मानले जातात. त्यांनी जैन धर्माची स्थापना केली. जैन आचार, विचार, संस्कार, गणधर, साधुसाध्वी, साधक…
बुडत्याला काडीचा आधार. संकट काळी जो धावून येतो त्याचा आधार मोठा असतो. प्रपंचात रोज नवी संकटे येत असतात पण सद्गुरुवर श्रद्धा असेल तर ते यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवितात. त्या…
