पत्रं पुष्पं फलं तोय,यो मे भक्त्या प्रयच्छाती| तदहं भवत्युपहतमश्रामि प्रयतात्मन:॥ या श्लोकात भक्तीने व प्रेमाने सर्व कांही जिंकता येते,अगदी ईश्वर देखील आपलेसे करता येते, कोणाला किती प्रेमाने दिले, देताना देणाराच्या…
आयुष्याच्या तिसर्या टप्यापर्यंत पोहोचता लक्षात आले, की आनंद कुठे आहे, कसा आहे. तो दाखविता येतो का? लहानपणी सुट्टीला मी पुण्याला जायचो, मावशी बरोबर पहाटे दर्शनासाठी दगडू शेठ गणपतीला जायचो. मंदीरात…
जीवनात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. जसे छाप-काटा, खरा-खोटा, स्वार्थी-परमार्थी, मोही-निर्मोही, नम्र-अहंकारी, गर्वी-निगर्वी, सद्-असद्, गुरु-शिष्ट, श्रद्धा-अश्रद्धा, दयाळू-कृपण, संत-महंत, ज्ञानी-अज्ञानी, मानवी-अमानवी, मित्र-शत्रु, एकांत-अनेकांत, विवेकी-अविवेकी तेव्हा असा मनांत विचार येतो की परमार्थ…
आयुष्य खूप छोटं आहे, भांडत नका बसु, डोक्यात राग भरल्यावर फुटणार कसं हसु? अहंकार बाळगू नका, भेटा बसा, बोला, मेल्यावर रडण्यापेक्षा, जिवंतपणी बोला, नातं आपलं कोणतं आहे महत्वाचे नाही, प्रश्न…
हसत खेळत जगा.. कित्येक जण जन्माला आले व गेले. कुणाचे कुणावाचून काही थांबले नाही. मग जीवन जगत असताना एवढे गंभीर का व्हायचे, हसतं खेळतं जगा. आपलं आपलं म्हणत बसू नका,…
ज्याने विवेकाने असा फिरता रंगमंच उभा केला, त्याच्या समोर सर्व नाटक उभे रहाते व जीवनाच्या शेवटी त्याचे मोज माप होवून त्याला गती प्राप्त होते.
माणूस जीवनात खूप कष्ट करुन करुन काही गोष्टी मिळवितो. पण त्या मिळविलेल्या गोष्टींचा आनंद घेण्यापूर्वीच नशीब सावकार म्हणून पुढे उभे रहाते व सर्व कमाई जप्त करुन टाकते. तेथे म्हणावं वाटतं,…
प्रत्येक माणूस उठल्यापासून रडगाणी करायला सुरवात करतो. मला हे नाही, माझे कसे होईल ? प्रत्येकाला आताच्या या महामारीत अनेक प्रश्न यश म्हणून उभे रहातात. कुणाला डॉक्टर विलगीकरण करतात, कुणाला कृत्रिम…
