आहार हा माणसाचे जीवनात महत्वाचा भाग समजला जातो. आहाराचे दोन प्रकार आहेत. 1. शाकाहार, 2. मांसाहार . आहार आपण घेतो तो कशासाठी? आपल्याला ऊर्जा व आनंद मिळावा, सर्वांना आनंद मिळावा,…
वाणी याचा अर्थ वचन, बोल. ज्या वचनांनी, बोलण्यानी माणसाच्या मनांत स्पुर्ति, चैतन्य, आनंद निर्माण होतो, त्या वचनाला, त्या बोलण्याला चैतन्य वाणी म्हणतात. आजपर्यंत अनेक साधू-संत जन्माला आले. त्यांनी आपल्या वाणीतून…
ज्ञान, दर्शन, चारित्र्य या गोष्टी माणसाने मनुष्य जन्मात येऊन करावयाच्या असतात. जीवन कसे जगायचे याचे ज्ञान ज्या ग्रंथात सांगितले आहे, तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी त्या ग्रंथाचे पठण, वाचन रोज करावे.…
कोणत्याही गोष्टीला वस्तूला आकार देण्यासाठी कोणाची तरी जरुरी असते. जसे चांगले मडके बनविण्यासाठी त्याला आकार देणारा कुंभार महत्वाचा असतो. उत्तम नागरीक होण्यासाठी त्याचा गुरु त्याला आकार देतो. उत्तम राजकारणी होण्यासाठी…
प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी कांही मार्ग असतात. यांत पण कांही खुष्कीचे मार्ग असतात. तेव्हा या मार्गाची ओळख आपणाला असावी यासाठी हा प्रयत्न. प्रपंचाचा जंजाळातून सुटका करुन घेणे म्हणजे मुक्ती प्राप्त…
नात्यात मी पणा सोडून “त्र’यस्थाला आपल्यामध्ये सामावून घेणारे सूत्र म्हणजे मित्र होय. उपर्याला ही आपलं म्हणणारं गोत्र असतं, आणि अपरिचितातील चिरपरिचिता मधील, चिरपरिचित चित्र असतं. मित्र म्हणजे मिश्कील हास्य असतं…
प्रज्ञ याचा अर्थ तज्ञ – जाणकार. जो प्रपंचात तसेच परमार्थात जाणकार होवून आपली वृत्ती स्थिर ठेवतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणावे. असा ज्ञानी नुसता ज्ञानी असून उपयोगी नसतो. कोणत्याही प्रसंगात तो चंचल …
जीवनात जी गोष्ट होवू नये असे वाटते त्यासाठी कांही उपाय सांगितले जातात त्या बंधनांना पथ्य म्हणतात. प्रपंचातही पथ्य सांगितली जातात. वैद्यकिय क्षेत्रात रोगी उपचारासाठी चांगल्या वैद्याकडे जातो वैद्य त्याचे चिंतनातून…
