“शिक्षक म्हणून कारकीर्द करताना अनेक प्रसंगात मुलांवर सुसंस्काराचे महत्व नेहमीच जाणवत होते. सुसंगती – सुसंस्कार- सुविचार ही त्रिसूत्री प्रत्येकाच्या आयुष्याला एक कलाटणी देणारी ठरेल असे मला वाटते. “
“शिक्षक म्हणून कारकीर्द करताना अनेक प्रसंगात मुलांवर सुसंस्काराचे महत्व नेहमीच जाणवत होते. सुसंगती – सुसंस्कार- सुविचार ही त्रिसूत्री प्रत्येकाच्या आयुष्याला एक कलाटणी देणारी ठरेल असे मला वाटते. “