श्री. प्रसाद मेहता- सांगली

“फक्त आध्यात्म नव्हे तर जीवनातील अनेकविध गोष्टींबद्दल जे विचार मांडले आहेत ते सहजपणे अनुकरणीय आहेत. आपल्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी चिंतनाचे महत्व अधोरेखित होते.”