नविन वस्तु येण्याआगोदर जुन्या वस्तुला रस्ता करुन देणे, जागा मोकळी करणे, याला विल्हेवाट म्हणतात. प्रपंचात प्रत्येकवळी आपण नवीन नवीन वस्तू आणत असतो. चांगले कपडे आणतो, दागदागिने, अलंकार आणतो, चांगल्या वाहाणा…
रडत जन्माला आलेल्या माणसाला हसत हसत मरण येणे म्हणजे तो स्वर्गवासी झाला असे म्हणावे. जन्म आणि मृत्यू या दोन घटना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ठरलेल्या आहेत. जन्म आणि मृत्यू यामधील अंतर म्हणजे…
कोणतेही कार्य झाले की आपली नजर जाते ती त्या कार्याची फलश्रृति काय? हे पहाण्याकडे. जसे परीक्षा झाल्यानंतर निकालाकडे लक्ष लागते. केलेल्या कष्टाचे फळ काय हे पहाण्याचा प्रयास म्हणजे फलश्रृति होय.…
सुसंगती, सुविचार आणि सुसंस्कार या त्रिसूत्रीचे आचरण करण्यासाठी चातुर्मास ही एक पर्वणीच होय. कोणतीही गोेष्ट करावयाला घेतली की त्यासाठी तयारी ही करावीच लागते. जे कांही करावयाचे असते त्याचे नियोजन, संघटन…
बळीचे महिने बारा. काळ तीन – उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. अशा या तीन काळामध्ये माणसाची दिनचर्या कशी असावी याचे चिंतन म्हणजे चातुर्मास चिंतन होय. उन्हाळा म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे.…
जीवनात अनेक सोहळे आपण अनुभवतो. सोहळा याचा अर्थ कार्यक्रम, नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येऊन जो कार्यक्रम होतो, त्याला सोहळा म्हणतात. जसे नामकरण सोहळा, मुंज सोहळा, लग्न सोहळा, पदवी दान सोहळा, सुवर्ण…
यात्रा या अनेक प्रकारच्या आहेत. जसे तीर्थयात्रा, विजय यात्रा, पदयात्रा. यात्राचा अर्थ प्रवास तसे आध्यात्म यात्रा याचा अर्थ आपल्या स्वत:चा प्रवास. प्रवास कोठून तरी सुरु होतो व तो कुठेतरी थांबतो.…
