संसार सुख

संसार म्हणजे सर्व नातेवाईक, मित्र परिवार यांनी एकत्र येऊन करावयाचा प्रपंच. येथे संतांनी संसाराचे सार सांगितले आहे. संसारात वावरत असताना आपण त्यातील साराचा कधीच विचार करीत नाही. मात्र संसार हा…

Read More

सहजीवन

जीवन म्हणजे पाणी. पाणी ज्याप्रमाणे निर्मळ, स्वच्छ, तृष्णा शामक असते तसे आपले आयुष्य निर्मळ, स्वच्छ, आनंदी सर्वांना उर्जा देणारे असावे. ते सर्वदूर मिळून, मिसळून रहाणारे असावे. ते जीवन एकलकोंडे नसावे.…

Read More

शरीर (देह) ही दोषांची खाण, तर आत्मा हा गुणांचा सागर आहे

गुण पहाता आत्मदर्शन होते. दोष पहाता देह दर्शन होते. जीवन जगत असताना विवेकी माणसांनी उक्तीत सांगितले आहे. आपली दृष्टी कशी असावी याबद्दल सांगताना मनुष्य मायाचा देह, ही एक खाण आहे.…

Read More

मैत्रिचा हप्ता

प्रपंच करायला सुरवात होताच हप्ता हा शब्द कानावर यायला सुरवात होते. प्रपंचात घरापासून हप्त्याला सुरुवात होते. रहाण्यासाठी घर हवे असते. बँकेकडे जा, कर्ज घ्या, हप्ता बांधुन घ्या, दर महिन्याला न…

Read More

अज्ञानाचे ज्ञान

मनुष्य नेहमी ज्ञान व अज्ञान याचे द्वैतामध्ये वावरत असतो. एखादी वस्तु घ्यावीशी वाटणे हे त्या वस्तुचे ज्ञान होय. पण ती कोणी बनविली कधी बनविली कशापासून बनली याचे आपण ज्ञान घेत…

Read More

खरे ज्ञान

प्रपंच हा द्वैतामध्ये चालतो. प्रत्येक ठिकाणी खर्‍या खोट्याची परीक्षा करावी लागते. जो ही परीक्षा यशस्वी पणे पार करतो त्याला खरे ज्ञान होते. जीवन मुक्त व सुखी करणारे जे ज्ञान ते…

Read More

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा या उक्तीचा विचार करता त्यामध्ये गुरु व पौर्णिमा असे दोन शब्द येतात. गुरु म्हणजे सद्गुरु, देवगुरु, जगद्गुरु. तसेच पौर्णिमा म्हणजे संपूर्ण रुपात जी माँ असते ती पौर्णिमा होय. गुरुचा…

Read More

चातुर्मास एक पर्वणी

चातुर्मासाचा चार महिन्याचा काळ आषाढ महिन्या पासून कार्तिक महिन्या पर्यंतचा होय. या चार महिन्यात काय काय करावे व आपल्या जीवनाला वळण कसे लावावे याचे मार्गदर्शन ज्या चार महिन्यात होते त्याला…

Read More

राखावी बहुतांची अंतरे

या पंक्तीत ‘अंतरे’ याचा अर्थ “अंतर्मने” असा घ्यावा वाटतो. म्हणजे माणसाने जीवन जगत असताना अनेक माणसे जोडावीत-त्यांची मने ओळखावीत व अनेकांशी एकरुप होवून जीवन जगावे. इतरांच्या भावनेला, विचारांना मान देवून…

Read More

वादळ

वादळ याचा अर्थ अस्थिरता, गडगडाहट, आकांडतांडव, गोंधळ, गडबड होय. चालत असताना एकाएकी पाऊल वाकडे पडले, तर अपघात होतो, तेथे लोक जमतात. मारामारी सुरु होते व वातावरणात वादळ निर्माण होते. यासाठी…

Read More