संसार म्हणजे सर्व नातेवाईक, मित्र परिवार यांनी एकत्र येऊन करावयाचा प्रपंच. येथे संतांनी संसाराचे सार सांगितले आहे. संसारात वावरत असताना आपण त्यातील साराचा कधीच विचार करीत नाही. मात्र संसार हा…
गुण पहाता आत्मदर्शन होते. दोष पहाता देह दर्शन होते. जीवन जगत असताना विवेकी माणसांनी उक्तीत सांगितले आहे. आपली दृष्टी कशी असावी याबद्दल सांगताना मनुष्य मायाचा देह, ही एक खाण आहे.…
प्रपंच करायला सुरवात होताच हप्ता हा शब्द कानावर यायला सुरवात होते. प्रपंचात घरापासून हप्त्याला सुरुवात होते. रहाण्यासाठी घर हवे असते. बँकेकडे जा, कर्ज घ्या, हप्ता बांधुन घ्या, दर महिन्याला न…
मनुष्य नेहमी ज्ञान व अज्ञान याचे द्वैतामध्ये वावरत असतो. एखादी वस्तु घ्यावीशी वाटणे हे त्या वस्तुचे ज्ञान होय. पण ती कोणी बनविली कधी बनविली कशापासून बनली याचे आपण ज्ञान घेत…
गुरुपौर्णिमा या उक्तीचा विचार करता त्यामध्ये गुरु व पौर्णिमा असे दोन शब्द येतात. गुरु म्हणजे सद्गुरु, देवगुरु, जगद्गुरु. तसेच पौर्णिमा म्हणजे संपूर्ण रुपात जी माँ असते ती पौर्णिमा होय. गुरुचा…
चातुर्मासाचा चार महिन्याचा काळ आषाढ महिन्या पासून कार्तिक महिन्या पर्यंतचा होय. या चार महिन्यात काय काय करावे व आपल्या जीवनाला वळण कसे लावावे याचे मार्गदर्शन ज्या चार महिन्यात होते त्याला…
या पंक्तीत ‘अंतरे’ याचा अर्थ “अंतर्मने” असा घ्यावा वाटतो. म्हणजे माणसाने जीवन जगत असताना अनेक माणसे जोडावीत-त्यांची मने ओळखावीत व अनेकांशी एकरुप होवून जीवन जगावे. इतरांच्या भावनेला, विचारांना मान देवून…
