मै अहंम् था वही वहेम था

जीवनात समज – गैरसमज असतात. माझे शिवाय जग चालणार नाही. मी आहे म्हणून सर्व आहे असा गर्व माणसाला होतो. हा गर्व म्हणजे मी पणा – मै – अहंम व तोच…

परीक्षा

परीक्षा, कसोटी-ओळख ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून माणसाला वेळो वेळी जावे लागते. माणसाप्रमाणे दगडांना, लोखंडाला, धातूंना परीक्षेस सामोरे जावे लागते. तेव्हा परीक्षा हा काय प्रकार आहे, याचा आज विचार…

भिन्न गुणग्राहकांचे एकमेकांस आकर्षण

ती किरकिर,मी बेफिकिर, ती आकांत, मी निवांत, ती धुमाकूळ, मी चुळबूळ, ती तल्लख, मी क्षुल्लक, ती हत्यार, मी शिकार, ती आक्रमण, मी समर्पण, ती खंबीर, मी बधीर, ती वरचा क्लास,…

प्रेम

प्रेम म्हणजे काय? याचा उलगडा करावा म्हणून आज मी विचार करु लागलो. प्रेमामध्ये पण द्वैतभाव आहे. निस्वार्थी प्रेम व स्वार्थी प्रेम. पण मानवी जीवनात एकत्र येण्यासाठी प्रेमाचा धागा असणे गरजेचे…

सौंदर्य

सौंदर्य, देखणेपणा, प्रेक्षणीय अशी ब्युटी पहाण्यासाठी माणसाजवळ तशी दृष्टी हवी असते. या सौदर्याचे दोन प्रकार आहेत. बाह्य सौंदर्य व अंतर्गत सौंदर्य. तेव्हा सौंदर्याचा विचार करताना समोर द्वंद्व उभे रहाते. अंतर्गत,…

जगद्गुरु ऋषभदेव उपकारी

तिर्थाची निर्मिती करणारे जैन धर्मामध्ये 24 तिर्थंकर सांगितले आहेत. त्यामध्ये ऋषभदेव (आदिनाथ भगवान) हे प्रथम तिर्थंकर मानले जातात. त्यांनी जैन धर्माची स्थापना केली. जैन आचार, विचार, संस्कार, गणधर, साधुसाध्वी, साधक…

आपल्या सदृगुरुंचा आपणास आधार वाटावा

बुडत्याला काडीचा आधार. संकट काळी जो धावून येतो त्याचा आधार मोठा असतो. प्रपंचात रोज नवी संकटे येत असतात पण सद्गुरुवर श्रद्धा असेल तर ते यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवितात. त्या…

साधर्मिक भक्ती

धर्म म्हणजे आचार, विचार. ज्यांचे आचार विचार , आहार एकमेकांंना जुळणारे असतात. त्या तिथे साधर्मिक भक्ती जागृत होते. जैन धर्मामध्ये भक्तीचे प्रकार सांगीतले आहेत. 1. साधर्मीक भक्ती, 2. अनुकंपा भक्ती,…

प्रवचनाचा अमृतानुभव

ज्या गोष्टींमुळे चैतन्य निर्माण होते, त्याला अमृत म्हणतात. ना तुम्ही, ना मी ते पाहिले व चाखले. पण चातुर्मासांनंतर जे चैतन्य निर्माण झाले, जो अनुभव आला त्यामुळे खरं अमृत काय असते,…