याचा अर्थ समर्थ म्हणतात, कठीण समय येता कोण कामास येतो? प्रपंच करीत असताना सर्व नातीगोती आपल्या भोवती कोंडाळा करुन बसलेली असतात. प्रत्येकजण कांही आशा दाखवून सलगी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.…
मुख म्यानात रहाणारी जीभ ही एक द्विधारी तलवार आहे. मोठे अजब शस्त्र आहे. परमेश्वर कृपेने तिला चिरयौवन प्राप्त झाले आहे. माणूस हवा तेवढा वृद्ध होवो, देहावर सुरकूत्या पडोत, डोळ्यांनी दिसत…
गुरुभक्ती व गुरुकृतज्ञता व्यक्त करणारी काव्य पंक्ती- श्री ब्रम्हचैतन्य गोंदावलेकर महाराजांना या काव्य पंक्तीतून कृतज्ञता दर्शविली आहे. सातार्यातील एक गांव, गोंदावले तयाचे नांव। त्याचे ठायी भक्तीचा भाव, श्री महाराज तुमचे…
जीवनात, सृष्टीत, परमार्थात पानांना फार महत्व आहे. सृष्टीत ती झाडांची पाने असतात. परमार्थात श्रद्धेची पाने असतात तशी जीवनात खाऊची पाने असतात. ही सर्व पाने जोपर्यंत भक्कम असतात, तो पर्यंत सर्व…
काही बाहेर पडल्याशिवाय कांही आत येत नाही, कांही पदरी पडत नाही. अज्ञान बाहेर पडल्या शिवाय ज्ञान आत येत नाही, हा साधारण संकेत आहे. जीवनात घरात बसून कांही गोष्टी कळत नाहीत,…
प्रपंच करीत असताना, आपण बालपणापासून कुणावर तरी विश्वास ठेवून वागत असतो. शेळ्या मेंढ्या सुद्धा साथीदारावर विश्वास ठेवून त्यांचे मागोमाग चालत असतात. तेव्हा विश्वास हे सूत्र सर्व ठिकाणी महत्वाचे असते. आता…
मनाची अवस्था कशी असते हे या पंक्तीत दर्शविली आहे. वडाळ वडाळ म्हणजे खोडकर. हे मन बालीश आहे, खोडकर आहे अवखळ आहे या मनाला जशी संगत मिळेल तसे ते वहात जाते.…
वैराग्य याचा अर्थ अलिप्तता, बाजूला होणे. हे होताना काही प्रकार दिसतात. सत्व, रज, तामस हे माणसातील तीन गुण आहेत. प्रपंचातून बाजूला होताना या तीन गुणाचा प्रभाव त्याच्या वैराग्यदिसून येतो व…
संत वाडमयाचा विचार करताना समोर येणारी कांही नावे अशी – 1. निवृत्ती 2, ज्ञानदेव 3. सोपान 4. मुक्ताबाई या चार संतांना धरुन आध्यात्मात जाताना साधकाच्या मनाची अवस्था कशी होत जाते,…
