जीवन जगत असताना माणसाला अन्न वस्त्र निवारा या गोष्टीचा अत्यंत गरज असते. त्याच बरोबर प्रेमाची, आपुलकीची पण गरज असते. जसे जेवताना सर्व पदार्थ तयार केलेले असतात. पण त्यांत मीठचं नसेल…
कदर याचा अर्थ जाणीव. मानव म्हणून जन्म घेतल्यावर त्या मानवाने मानवतेची कदर करणे गरजेचे आहे. जर निर्जीवे वस्तु एकमेकांची कदर करतात. तर मानवाने माणुसकीची कदर कां करु नये ? निर्जीव…
मार्ग म्हणजे रस्ता. एखाद्या ध्येयाकडे घेवून जाणारा रस्ता. मनुष्य जन्मामध्ये माणूस अनेक ध्येये घेवून ती पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र धडपडत असतो. अशा प्रकारे सुख मिळविण्यासाठी बाहेर पडलेल्या अनेकांनी रस्त्यावर गर्दी…
जीवनात विजयी होण्यासाठी, सामर्थ्यवान होण्यासाठी कांही मौलिक नियम घालून दिलेले आहेत. ते असे 1) सूर्याची लढाई करावयाची असेल तर त्याच्याशी संघर्ष करण्यापेक्षा त्याच्या प्रकाशाचा उपयोग करुन घ्या व आपले बळे…
भाग्योदय ही प्रारब्धाची किमया असते. त्यालाच आपण नशिब असे ही म्हणतो. माणूस आयुष्यात एखाद्या गोष्टीसाठी सतत प्रयत्न करीत असतो, पण त्याला ती गोष्ट साध्य होत नाही. पण जो नाराज न…
विधी हा शब्द एकाद्या कार्यक्रमाला, नियमाला, कायद्याला, चालीला संस्काराला अनुसरून वापरला जातो. असे अनेक विधी आपण प्रपंचात पहात असतो. जसे नामकरण विधी अन्न प्राशन विधी, गुरुसंस्कार विधी, लग्न समारंभ विधी…
पापी-पतीत जनांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर दारात आला, तरी हे पाहून परमेश्वर म्हणतो मी परत जात आहे. मी तुझ्या हट्टाला कंटाळून परत जात आहे. यामध्ये सामान्य जन व परमेश्वर यांनी संवाद…
जीवनात काय, प्रपंचात काय, निसर्गात काय, राजकारणात काय, सर्वत्र सीमा रेषा ओढलेल्या असतात. आजपर्यंत आपण अनेक अनेक उदाहरणे पाहिली जेथे सीमा रेषा ओलांडली व त्याचे दुष्परिणाम नजरेस आले. रामायणामध्ये सीतेकडून…
उपासना याचा अर्थ ज्ञान मिळविणे. हे ज्ञान एकदम मिळत नाही. ते पायरी पायरी ने मिळत जाते. उदाहरण म्हणून आपण शिक्षणाची उपासना घेवू. शिक्षण घेत असताना कुणालाही एकदम उच्च शिक्षित पदवी…
