कृतार्थ होणे म्हणजे केलेल्या कर्माचे समाधानकारक फळ मिळणे, केलेल्या कामाची पावती मिळणे. प्रपंचात प्रत्येकजण धावाधाव करीत असतो. एक काम झाले की दुसरे काम ते झाले की तिसरे काम अशी कामाची…
गीता जयंती ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल एकादशी च्या दिवशी साजरी केली जाते. असे मानले जाते की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीतेचे कथन केले. श्रीकृष्णाने रणभूमीवर अर्जुनाला जो संदेश…
पुराणकाळा पासून आपण गुरु बद्दल एक प्रार्थना म्हणतो, ती अशी – गुरु ब्रम्हा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा । गुरु साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम: ॥ सर्व सृष्टीचे मानवाचे दैवत असे…
विरह हा शब्द कानी पडताच एक सुंदर काव्य आर्त हाक कानी पडते, ती सावरकरांची- ने मजसी ने परत मातृभूमिला, सागरा प्राण तळमळला ! या एका काव्य पंक्तितून विरह काय असतो…
सर्व सिद्धीचे कारण, म्हणजे प्रसन्न मन होय. आपण रोज कुणाला तरी प्रसन्न करण्याचा प्रयास करत असतो. प्रसन्न करणे म्हणजे आपलेसे करणे. त्याला काय हवे नको ते पहाणे. त्यासाठी कष्ट करणे,…
संसार म्हणजे सर्व नातेवाईक, मित्र परिवार यांनी एकत्र येऊन करावयाचा प्रपंच. येथे संतांनी संसाराचे सार सांगितले आहे. संसारात वावरत असताना आपण त्यातील साराचा कधीच विचार करीत नाही. मात्र संसार हा…
एखादे ठिकाण गाठावयाचे असेल, तर त्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक मार्ग असतात. काही अडचणीचे, खाच-खळग्याचे, तर काही राजमार्ग असतात. त्या मार्गाने माणूस आनंदात कमी वेळात पोहोचू शकतो. आज प्रपंचात पण आपणास…
परमेश्वर सेवेच्या अनेक युक्ती सांगीतल्या आहेत. ‘दास्य भक्ती’ ही त्यातील महत्वाची सेवा होय. एकदा कां ही दास्यभक्ती अंगी रुळली, की काम झाले. ती व्यक्ती तेथे दास्यत्व स्विकारते, अभिमान अहंकार यांचे…
‘शरण’ म्हणजे हार मान्य करणे. दुसर्याचे श्रेष्ठत्व मान्य करणे. आपला अहंकार सोडून देणे, सर्वस्व अर्पण करणे. प्रपंचात आपण पहातो सकाळी उठल्यावर बागेत जातो, निरनिराळी फुले परडीमध्ये वेचून ठेवतो, घरी घेऊन…
